Ads

घरकुल अनुदानामध्ये वाढ करण्यात यावी व ग्रामीण भागातील गरजूंना तात्काळ घरकुल देण्यात यावे..

अकोला प्रतिनिधी :- प्रधानमंत्री आवास योजना या योजने अंतर्गत शहरी भागामध्ये व ग्रामीण भागामध्ये जे अनुदान देण्यात येते. त्या अनुदामध्ये तफावत असुन ज्या प्रमाणे शहरी भागामध्ये घराचे बांधकाम करण्यासाठी खर्च येतो.
त्याही पेक्षा ग्रामीण भागातील घरांकरीता जास्त खर्च येतो. त्याचे कारण सिमेंट लोहा गिट्टी व ईतर साहीत्य शहराच्या ठिकाणी उपलध्द असते परंतु तेच साहीत्य ग्रामीण भागातील नागरीकांना शहरातुन आनावे लागते. त्याचा वाहतुक खर्च जास्त येतो.व महागाई वाढली आहे. व गरजूंना तात्काळ घरकुल देण्यात यावे व ज्याचे नाव पात्र यादी मध्ये मागें आहे व ज्यांना आवश्यकता आहे. त्यांना तात्काळ घरकुल देण्यात यावे..

शहरी व ग्रामीण भागातील पात्र लाभार्थीयांणा मिळणारे अनुदान समसमान द्यावे अशी मागणी पुर्णाजी निरंजन खोडके पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कडे ईमेल द्वारे केली आहे....
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment