चिमूर :- उन्हाळ्यात तेंदूपत्ता हंगामाला सुरूवात होताच वाघांच्या हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. जंगलाला लागून असलेल्या गावातील लोक पहाटेच्या सुमारास जंगलात तेंदू गोळा करण्यासाठी जात असल्याने मागील काही दिवसांमध्ये वाघ व वन्यप्राण्यांचे हल्ले वाढले आहे.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
0 comments:
Post a Comment